दूर करा  नात्यातील दुरावा

1

नातं चांगलं राहण्यासाठी दोन व्यक्तींमधील प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.

2

नातं चांगलं राहण्यासाठी दोन व्यक्तींमधील प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.

3

तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या सर्व गोष्टी शेअर केल्याने नाते मजबूत होते.

4

नात्यात एवढी सजगता हवी कि, मनमोकळेपणाने आदान प्रदान करता आले पाहिजे.

5

कोणा तिऱ्हाइताच्या मुळे नात्यात गैरसमजुत करून घेता कामा नये.

6

कोणतेही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यामध्ये संवाद ही खुप महत्वाची गोष्ट आहे

7

अपेक्षांचे ओझे अवास्तव झाले किंवा पेलवेना असे झाले म्हणजे मग नात्यात दुरावा येऊ शकतो

8

कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही बाजूने एकमेकांबद्दल विशिष्ट आदर असावा.

9

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवरचा अतूट विश्वास.

10