दूर करा
नात्यातील दुरावा
1
नातं चांगलं राहण्यासाठी दोन व्यक्तींमधील प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
2
नातं चांगलं राहण्यासाठी दोन व्यक्तींमधील प्रेम आणि विश्वास खूप महत्त्वाचा असतो.
3
तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या सर्व गोष्टी शेअर केल्याने नाते मजबूत होते.
4
नात्यात एवढी सजगता हवी कि, मनमोकळेपणाने आदान प्रदान करता आले पाहिजे.
5
कोणा तिऱ्हाइताच्या मुळे नात्यात गैरसमजुत करून घेता कामा नये.
6
कोणतेही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यामध्ये संवाद ही खुप महत्वाची गोष्ट आहे
7
अपेक्षांचे ओझे अवास्तव झाले किंवा पेलवेना असे झाले म्हणजे मग नात्यात दुरावा येऊ शकतो
8
कोणत्याही नात्यामध्ये दोन्ही बाजूने एकमेकांबद्दल विशिष्ट आदर असावा.
9
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवरचा अतूट विश्वास.
10