नात्यात गोडवा
टिकवण्यासाठी
“या” गोष्टी
आहेत गरजेच्या
1
नात्याचा पाया हा विश्वास असतो. तो तुटला तर नातं पत्त्यांसारखं कोसळायला
वेळ लागत नाही.
2
नात्यात वेळ देणे खुप महत्ताचे आहे. जोडीदारांनी एकमेकांना वेळ दिला तर नाते खुलते.
3
जोडीदाराने एखादी खास गोष्ट तुमच्यासाठी केली असेल तर
त्यांचे आभार माना.
4
तुमच्या आवडत्या व्यक्तीला
तेच हवं असतं की माझ्याशी
काही क्षण का होईना
प्रेमाचे दोन शब्द बोलावे
5
इतर कोणत्याही नात्यांमध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायकोमध्ये असते.
6
रागावर नियंत्रण नसल्याने जे सुचेल ते बोलून आपल्या जोडीदाराला
दुखावू नये
7
नात्यात सॉरी म्हटल्याने नात्यातील दुरावा कमी होतो आणि संवादाचे मार्ग मोकळे होतात.
8
प्रेम अधिक वाढतं,
जेंव्हा
आपलं आवडतं माणूस आता २४ तास आपल्या सोबत असतो
9
आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी आपला
असा “स्पेशल” वेळ
प्रत्येकाला हवा असतो.
10