अतिवृष्टीच्या काळात जिल्ह्यात अनेकवेळा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ७५ गावे ही धोकादायक असून त्याठिकाणी पावसाळयात विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या ७५...
'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे....
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप आणि शिवसेनेने सुरू केली आहे. याअंतर्गत काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना खासदारांची बैठक झाली....
10 मेच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा झटका देताना, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी रविवारी आमदारकीचा राजीनामा दिला आणि आपण काँग्रेसमध्ये...