रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान दिलेल्या आश्वासनानूसार मंगळवारी झालेल्या बैठकीत कोकणाच्या दृष्टीने काही प्रमुख मागण्यांबाबत...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने १५...
लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प...
'चांद्रयान - ३'ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्था 'नासा'ने दिली. यान चंद्राच्या सर्वात जवळ असताना सायंकाळी...