29.4 C
Ratnagiri
Sunday, November 23, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeIndiaअर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

अर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला आहे. जो आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून लागू होईल.

काय झाले महाग !

  1. आयात छत्र्या
  2. सर्व इम्पोर्टेड वस्तू
  3. इमिटेशन ज्वेलरी
  4. लाउड स्पीकर
  5. हेडफोन
  6. इअरफोन
  7. सोलर मोड्यूल
  8. एक्सरे मशीन
  9. स्मार्ट मिटर
  10. खेळण्यांचे सुटे भाग

काय झाले स्वस्त !

  1. कपडे
  2. हिरे
  3. मोबाईल फोन आणि चार्जर
  4. कॅमेरा लेन्स
  5. कृषी उपकरणे
  6. आयात मशीन
  7. इलेक्ट्रिक उपकरण
  8. चामड्याचे साहित्य
RELATED ARTICLES

Most Popular