25.2 C
Ratnagiri
Tuesday, September 2, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeIndiaअर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

अर्थसंकल्पात सांगितलेल्या महत्त्वाच्या गोष्टी

गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या देशवासीयांना आर्थिक दिलासा मिळण्याची आशा यंदाच्या अर्थसंकल्पाकडून होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प २०२२-२३ सादर केला आहे. जो आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून लागू होईल.

काय झाले महाग !

  1. आयात छत्र्या
  2. सर्व इम्पोर्टेड वस्तू
  3. इमिटेशन ज्वेलरी
  4. लाउड स्पीकर
  5. हेडफोन
  6. इअरफोन
  7. सोलर मोड्यूल
  8. एक्सरे मशीन
  9. स्मार्ट मिटर
  10. खेळण्यांचे सुटे भाग

काय झाले स्वस्त !

  1. कपडे
  2. हिरे
  3. मोबाईल फोन आणि चार्जर
  4. कॅमेरा लेन्स
  5. कृषी उपकरणे
  6. आयात मशीन
  7. इलेक्ट्रिक उपकरण
  8. चामड्याचे साहित्य
RELATED ARTICLES

Most Popular