25.3 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriआधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

आधी ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवावे! पालकमंत्री सामंतांनी लगावला टोला

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी मंत्री बनणार आणि मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही, पण ठेकेदारांवर बोलणाऱ्यांनी आणि आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी प्रथम ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबविले पाहिजे अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी कोणाचेही नाव न घेता टीकास्त्र सोडले. लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.

शहरातील कुक्कुटपालन कुंभारवाडी येथील शिवपार्वती हॉल या ठिकाणी झालेल्या या दहा महिन्यात काय झाले, कोणकोणती विकास कामे दहा महिन्यात पूर्ण झाली हे देखील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे, लांजा ग्रामीण रुग्णालय, ओणी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांची दहा वर्षांची कामे का रखडली? जी व्यक्ती तुमच्यासाठी झटते, तुमच्या अडीअडचणींना धावून जाते अशा व्यक्तीलाच भविष्यात विधानसभेत पाठवा अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे किरण सामंत यांना विधानसभेत पाठविण्याचा मनसुबा बोलून दाखवला.

RELATED ARTICLES

Most Popular