28.2 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण ऑनलाईनकडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे पत्र उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी तहसीलदारांना पाठविले आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular