27.2 C
Ratnagiri
Tuesday, January 27, 2026

अर्ज भरले; आता माघार घेण्यासाठी नेत्यांची मोर्चे बांधणी

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर...

शहरात पाकिटे… आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांनी फक्त झेंडेच फिरवायचे काय?

कणकवली तालुक्यातील हळवल फाट्यावर एका निनावी फलकामुळे...

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...
HomeRatnagiriग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण ऑनलाईनकडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे पत्र उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी तहसीलदारांना पाठविले आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular