HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही - एम देवेंदर सिंह

रत्नागिरीमध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल नाही – एम देवेंदर सिंह

रत्नागिरी, दि. 22 (जिमाका)- जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदार संघात आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular