25.3 C
Ratnagiri
Friday, January 16, 2026

जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती

कोकणासह जिल्ह्यातील खारफुटी संवर्धन प्रक्रियेला गती मिळाला...

हातखंब्याजवळ अपघात, मोटरची दुचाकीला धडक, दापत्य जखमी

रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या मार्गावरील खेडशी महालक्ष्मी...

जि.प. निवडणुकांसाठी जिल्ह्यात महायुती शिवसेना-भाजपसोबत राष्ट्रवादीही येणार?

५ फेब्रुवारीला होणारी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी...
HomeSportsश्रीलंकेला तिसरा धक्का, रियान परागला दुसरे यश

श्रीलंकेला तिसरा धक्का, रियान परागला दुसरे यश

अर्शदीप सिंग आणि केएल राहुलच्या जागी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. प्रेमदासा स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात यजमान श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला तर श्रीलंकेच्या संघाने दुसरा सामना 32 धावांनी जिंकला.

या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी, भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आले आहेत ज्यामध्ये ऋषभ पंत दीर्घ कालावधीनंतर परतला आहे आणि रायन परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे. अर्शदीप सिंग आणि केएल राहुलच्या जागी या दोन्ही खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular