28 C
Ratnagiri
Friday, June 13, 2025

रत्नदुर्गाच्या बुरूज परिसरात अतिक्रमण…

रत्नागिरीतील प्रसिद्ध रत्नदुर्ग किल्ल्याचा टेहळणी बुरूज पेठकिल्ला...

शिक्षकांना प्रशिक्षणात अपमानास्पद वागणूक – संभाजी थोरात

राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या प्रशिक्षणामध्ये प्रथमच...

कृषी विद्यापीठाचा ई-मेल हॅक करून फसवणूक

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या...
HomeRatnagiriग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी वेळ वाढविली

तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण ऑनलाईनकडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे, असे पत्र उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शुभांगी साठे यांनी तहसीलदारांना पाठविले आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक घेण्यात येणार असून, नामनिर्देशनासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीव्दारे भरले जात आहे. मात्र, त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचण येत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे प्राप्त होत आहेत. ही तांत्रिक अडचण महाऑनलाईन कडून दूर करण्यात आली आहे. दिनांक १८ ऑक्टोबर २०२३ ते दिनांक २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नामनिर्देशनाची सकाळी ११ ते दु. ३ वा. पर्यंतची वेळ सायं. ५.३० पर्यंत वाढविण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular